८-आत्मचरीत्र-न लिहिलेले
८-आत्मचरीत्र-न लिहिलेले सरु चल निघूया दादा म्हणत बाहेर आली.तिचे हात आपसूक माझ्या हातातून सुटले. नंतरच्रा दोन दिवसात सरु रोज जायची सुगंधाला भेटायला.मला धीर झाला नाही.सुगंधाला …
८-आत्मचरीत्र-न लिहिलेले सरु चल निघूया दादा म्हणत बाहेर आली.तिचे हात आपसूक माझ्या हातातून सुटले. नंतरच्रा दोन दिवसात सरु रोज जायची सुगंधाला भेटायला.मला धीर झाला नाही.सुगंधाला …
सुगंधाचे एका श्रीमंत मुलासोबत लग्न झाले.स्वप्न भंगले.आयुष्य पुन्हा आधीसारखे राहले नाही. मी हिंमत करुन तेव्हाच लग्नाला हो म्हणायला हवे होते.आज सुगंधा माझ्या सोबत राहली असती….असे …
ये शरद लवकर कायम तुझीच असणारी सुगंधा…..सुगंधाचे पत्र आठवून तिच्या आठवणीत शरदराव झोपी गेले. भाग-६ पहाटेच कावेरीने आवाज दिला अहो,उठा walk ला जायचे नाही का? …
५आत्मचरीत्र-न लिहिलेले त्या वयातील प्रणयरम्य भावना शब्दात वर्णन्यापलिकडे होत्या. सगळा प्रणयखेळ नजरेतून चालायचा.न बोलता आम्हाला एकमेकांचे मन उमजले.नजरेपेक्षा शब्द कमी महत्त्वाचे झाले होते. गुडघ्यावर बसून …
४ आत्मचरीत्र-न लिहिलेले प्रभाकर आणि श्रीहरी सोबत मैत्री आयुष्यभर टिकली. नवे मित्र आले,नवे ध्येय गाठले पण या दोघांसोबतची मैत्री राहली. मैत्रीत अंतर पडत गेले पण …
३आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका (वडिलांची उणीव होतीच तरीही चंद्रकला,सरु आणि आईमुळे शरदचे बालपण समृद्ध होते….पुढे नवनवीन माणसे आयुष्यात आल्यावर शरदचे आयुष्य कसे बदलत गेले….. वाचत रहा….आत्मचरीत्र-न लिहिलेले) …
२-आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका (आत्मचरीत्र लिहिण्यासाठी शरदरावांनी आठवणी आठवायला सुरुवात केली आणि त्या पावसासारख्या सरसर यायला लागल्या. शरदरावांच्या आयुष्यात काय काय घडले…..वाचत राहा…आत्मचरित्र-न लिहिलेले) त्या शेणाचा सुगध …
१-आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका-शब्दपर्ण शरदरावांची आज पंचाहत्तरी आटोपली. घरात एरवी राहणारे दोनच जीव कावेरी आणि शरदराव .आज पंचाहत्तरीच्या निमित्ताने घर भरले होते. घर आज घरासारखे वाटले. मुलगा …
ती माझी मैत्रीण आहे ना जाई तिची आई सारखी म्हणत असते, देवा अजून तू आम्हाला किती दुःख देणार?आता दुःख पचवण्याची ताकद नाही आमच्यात. तुम्ही तेव्हा …
शाळेचे कामं घरातलं कामं करून दिवस कसे निघून जायचे ते कळतच नव्हतं, माझ्या नणदेच्या मुलीही आमच्या घरी राहायच्या .आई सगळ्यांना बघायच्या.त्यामुळे आमचं घर हे वरदळीचच …