कर चले हम फिदा’ देशभक्तीगीत रसग्रहण
‘कर चले हम फिदा’ या गीतात देशभक्ती आणि बलिदानाची भावना शिगेला पोहोचली आहे. हकीकत चित्रपटातलं हे गीत १९६२ सालातल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं आहे. …
‘कर चले हम फिदा’ या गीतात देशभक्ती आणि बलिदानाची भावना शिगेला पोहोचली आहे. हकीकत चित्रपटातलं हे गीत १९६२ सालातल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं आहे. …
संदेसे आते है, हमे तडपाते है* *चिठ्ठी आती है के पुछे जाती है* *घर कब आओगे लिखो कब आओगे* *कहो कब आओगे के तुम बिन …
…ऐ मेरे वतन के लोगो…खूप दिवसांपासून या गाण्या बाबात मनात विचार येत होते, ह्या लेखन स्पर्धेमुळे त्याबाबत काही चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. 1962 च्या …
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या* *’राष्ट्रवंदना ‘ या गीताचे रसग्रहण…..* भारतीय स्वातंत्र्याच्या उमेदीच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला.खरेतर भारत वर्षाला पडलेले हे सुंदर स्वप्न …
*ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला* *भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता* *मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । …
मराठी साहित्यविश्वातील विख्यात कवी,गीतकार,पटकथा व संवादलेखक ,आधुनिक युगाचे वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या “चैत्रबन” या काव्यसंग्रहातील ही कविता असून यामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी वीर …
ने मजसी ने परत मातृभूमीला…. असं म्हंटल रे म्हंटल की आपल्याला आठवतात साक्षात त्यागमुर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या महान कार्यासाठी आपले सर्वस्व …