आजि सोनियाचा दिनु
आजि सोनियाचा दिनु ” जाणिवेचे अभ्यंतर खुलले की पलीकडे काळजाच्या ऋजुतेचा गाव असतो, मांगल्याचा भाव असतो, पंढरीचा ठाव असतो. अंतरंगातील निरामय जाणीव ज्या क्षणी …
आजि सोनियाचा दिनु ” जाणिवेचे अभ्यंतर खुलले की पलीकडे काळजाच्या ऋजुतेचा गाव असतो, मांगल्याचा भाव असतो, पंढरीचा ठाव असतो. अंतरंगातील निरामय जाणीव ज्या क्षणी …
निरुपण-घनु वाजे घुण घुणा Ghanu vaje आज निरुपणाचा चौथा भाग सादर करत आहे माऊलींच्या अभंगांना लालित्यपूर्ण भाषेत निरुपणाच्या परिवेशात सादर करताना अतिशय आनंद आणि सुखद …
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा-अभंग माऊलींचे अभंग हे समस्त विश्वासाठी आहेत, चराचरासाठी आहेत, प्राणिमात्रांसाठी आहेत म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी मागितलेले पसायदान अद्भुत आहे. ते पसायदान …
Mogara fulala मोगरा फुलला अभंग निरुपण ज्ञानेश्वरांचे अभंग, त्यांच्या विराण्या अतिशय अद्भुत आहेत आणि त्यांना लतादीदींनी स्वरमय करत अधिकच गोड केले आहे. जेव्हा कधी …
Jaane kya tune kahi-जाने क्या तूने-प्यासा review in marathi जाने क्या तूने….प्यासा गुरुदत्त- फार थोड्या काळासाठी चित्रपटसृष्टीला लाभलेला परीस.परिसस्पर्शातून १९५७ साली निर्माण झालेली नितांतसुंदर कलाकृती …
शांता शेळके-साद पावसाची आली-रसग्रहण आभाळाने भूईला आनंदी करण्यासाठी पाठवलेला पाऊस आणि त्याने चिंब होणारी भूई ही दरवर्षीच घडणारी गोष्ट पण प्रत्येक वेळी नवी अनूभुती देणारी. …
कवी- बा.भ.बोरकर – रसग्रहण(कविता आणि अभंग) केशी तुझिया फुले उगवतील- कवी- बा.भ.बोरकर – रसग्रहण प्रेयसीचे सौंदर्य प्रियकराच्या नजरेने बघितले तर ते कसे दिसेल? आणि प्रियकर …
‘कर चले हम फिदा’ या गीतात देशभक्ती आणि बलिदानाची भावना शिगेला पोहोचली आहे. हकीकत चित्रपटातलं हे गीत १९६२ सालातल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं आहे. …
संदेसे आते है, हमे तडपाते है* *चिठ्ठी आती है के पुछे जाती है* *घर कब आओगे लिखो कब आओगे* *कहो कब आओगे के तुम बिन …
…ऐ मेरे वतन के लोगो…खूप दिवसांपासून या गाण्या बाबात मनात विचार येत होते, ह्या लेखन स्पर्धेमुळे त्याबाबत काही चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. 1962 च्या …