मेरे वतन के लोगो देशभक्तीगीत रसग्रहण
15ऑगस्ट असो किंवा 26जानेवारी हे दोन्ही दिवस एका गीताने पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही.या दोन्ही दिवशी हे गीत ऐकले नाही असं होतच नाही.लता मंगेशकर यांचा आवाज …
15ऑगस्ट असो किंवा 26जानेवारी हे दोन्ही दिवस एका गीताने पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही.या दोन्ही दिवशी हे गीत ऐकले नाही असं होतच नाही.लता मंगेशकर यांचा आवाज …
…ऐ मेरे वतन के लोगो…खूप दिवसांपासून या गाण्या बाबात मनात विचार येत होते, ह्या लेखन स्पर्धेमुळे त्याबाबत काही चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. 1962 च्या …
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या* *’राष्ट्रवंदना ‘ या गीताचे रसग्रहण…..* भारतीय स्वातंत्र्याच्या उमेदीच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला.खरेतर भारत वर्षाला पडलेले हे सुंदर स्वप्न …
*ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला* *भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता* *मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । …
मराठी साहित्यविश्वातील विख्यात कवी,गीतकार,पटकथा व संवादलेखक ,आधुनिक युगाचे वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या “चैत्रबन” या काव्यसंग्रहातील ही कविता असून यामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी वीर …
ने मजसी ने परत मातृभूमीला…. असं म्हंटल रे म्हंटल की आपल्याला आठवतात साक्षात त्यागमुर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या महान कार्यासाठी आपले सर्वस्व …
कवींचे आश्चर्य वाटते.आपल्या सगळ्या भावनांना शब्दात तोलणे कसे बरे जमत असेल त्यांना? सर्वसामान्यांच्या मनातील एकेक भावना चिमटीत अलगद पकडायची आणि शब्दांच्या माळेत गुंफत जायची.गुंफण पण …
जुस्तजू जिसकी की उसको उमराव जान Lyrics and song review १९८१ मध्ये आलेला उमराव जान. उमराव जान…आज एवढ्या वर्षांनीही शब्द उच्चारताच त्यातील गाणी, छोटी अमरीन …
नाते आणि संस्काराचे मर्म सांगणारा कवितासंग्रह ‘ थेंबफुले’ _____________________ श्री. एकनाथ डूमणे यांचा नुकताच प्रकाशित झालेला बालकविता संग्रह मराठी साहित्य जगतात वाचकांवर गारुड घालतो आहे. …
beeti na bitai raina -song review in marathi नुकतीच आई गेलेली रमा,तिचे वडिल निलेश मृत्यूच्या दारात उभे.रात्रीची वेळ….मनात दुःख आणि आठवणींचा डोंब उसळलेला. १९७२ मध्ये …