संत कबीर-लेख
संत कबीर माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय। एक दिन ऐसा आएगा, मैं रौदूंगी तोय।। मातीच्या वस्तू बनवतांना कुंभार मातीवर उभा राहून तिला …
संत कबीर माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय। एक दिन ऐसा आएगा, मैं रौदूंगी तोय।। मातीच्या वस्तू बनवतांना कुंभार मातीवर उभा राहून तिला …
भाग-3-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा) जयंतला घेऊन व्यापारी दिल्लीला रवाना झाला.आपलं सार दुःख त्यानं यांच्याकडे पाहून बाजूला सारल.केवढं मोठं मन लागत यासाठी सुद्धा..! पुढे दोघात खरंच बाप …
जयू, आज त्याची फक्त दहावी नापास एवढीच ओळख होती.मूळ गाव कंधार….जिल्हा नांदेड. नापास झाला तसा घरातून निघाला,मार्कमेमो ची खिशात गुंडाळी करून कोंबली,आणि घरातून निघाला तो …
माझे मन- लेख मन छोटासाच दोन अक्षरी शब्द पण पर्वताएवढे सामर्थ्य असणारा पर्वता येवढा यासाठी म्हणलं की त्याच्याच म्हणण्यायावर आपलं सगळं काम चालत असत …
जीवन म्हणजे नेमकं काय असत हो? लेख नेहमीचाच तुम्हाला आणि मला पडणारा प्रश्न प्रश्न एकच छोटासाच पण अनेक उत्तरं असलेला आपल्या आवाक्यात ही नसणारी व्याप्ती …
…ऐ मेरे वतन के लोगो…खूप दिवसांपासून या गाण्या बाबात मनात विचार येत होते, ह्या लेखन स्पर्धेमुळे त्याबाबत काही चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. 1962 च्या …
मराठी साहित्यविश्वातील विख्यात कवी,गीतकार,पटकथा व संवादलेखक ,आधुनिक युगाचे वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या “चैत्रबन” या काव्यसंग्रहातील ही कविता असून यामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी वीर …
ने मजसी ने परत मातृभूमीला…. असं म्हंटल रे म्हंटल की आपल्याला आठवतात साक्षात त्यागमुर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या महान कार्यासाठी आपले सर्वस्व …
लग्नानंतर परदेशी गेलेली सुखदा महिनाभरासाठी भारतात परतली. यावेळी तिने सगळ्या मित्र मैत्रीणींना भेटण्याचे ठरवले. आज मुक्ताची भेट ठरवली होती. मध्यंतरी मुक्ताबद्दल तिला कळले होते.दोन वर्षापूर्वी …
किनारा-बोलके चित्र समुद्राशी बरोबरी करणारे नदी चे असे अथांग पात्र मनाला थक्क करते. जसे ट्रॅफिक सिग्नल वर देश कळतो,तसेच नदी किनारी ही देश कळतो, असे …