रसग्रहण ने मजसी ने— देशभक्तीगीत
ने मजसी ने परत मातृभूमीला…. असं म्हंटल रे म्हंटल की आपल्याला आठवतात साक्षात त्यागमुर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या महान कार्यासाठी आपले सर्वस्व …
ने मजसी ने परत मातृभूमीला…. असं म्हंटल रे म्हंटल की आपल्याला आठवतात साक्षात त्यागमुर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या महान कार्यासाठी आपले सर्वस्व …
कवींचे आश्चर्य वाटते.आपल्या सगळ्या भावनांना शब्दात तोलणे कसे बरे जमत असेल त्यांना? सर्वसामान्यांच्या मनातील एकेक भावना चिमटीत अलगद पकडायची आणि शब्दांच्या माळेत गुंफत जायची.गुंफण पण …
beeti na bitai raina -song review in marathi नुकतीच आई गेलेली रमा,तिचे वडिल निलेश मृत्यूच्या दारात उभे.रात्रीची वेळ….मनात दुःख आणि आठवणींचा डोंब उसळलेला. १९७२ मध्ये …
१९७६ साली आलेला बालिकावधू एका बंगाली पुस्तकावर बेतलेला.आधी बंगाली भाषेत बनवलेला हा चित्रपट तरुण मुजूमदार यांनी नंतर हिदी भाषेत बनवला. चित्रपटाचे बालिकावधू नावावरुनच यात बालविवाह …
१९७४ …मध्ये प्रदर्शित झालेल्या …आपकी कसम.. चित्रपटातील जिंदगी के सफर मे ….. हे गीत ऐकताना आजही आपण भावूक होतो . आनंद बक्षी- यांनी लिहिलेल्या या …
चंदा… प्रेमीजीवांचा जीवाभावाचा सखा,त्यांच्या प्रणयाचा साक्षीदार, त्याच्यासमोर त्यांनी घेतलेल्या आणाभाका,एकमेकांना प्रेमाच्या धुंदीत दिलेली वचने, दुरवर असलेल्या प्रेयसीला चंदासोबत प्रियकराने पाठवलेला निरोप, प्रियकराला प्रेयसीचे चंदासारखे दिसणे……सगळ्या …
मौसम ( ऋतु ) नेहमी बदलत राहणारा. आपले आयुष्यही तसेच अस्थिर.मौसम सारखे बदलत जाणारे. गुलजार दिग्दर्शित १९७५ साली आलेला मौसम.संजीवकुमार,शर्मिला यांचा अभिनय,मदन मोहनचे संगीत. …
chand phir nikla magar tum na aaye song review in marathi सोज्वळ,नैसर्गिक सौंदर्याची देण लाभलेली नुतन आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला देव आनंदचा romantic comedy …
प्रेम आणि फूल .. गजब च समीकरण … नाही का?.. प्रेमा चा प्रत्येक प्रसंग फूलांवर पेलवल्या जातो ,,, मागणी घालण असो, रुसवा असो , का …
मनु भंडारींनी लिहिलेल्या कथेवर आधारित १९७४ साली आलेला सिनेमा रजनीगंधा. नायिका दीपा आणि (विद्या सिन्हा) नायक निशीथचा ब्रेकअप झालेला. नंतर तिच्या आयुष्यात रजनीगंधाची फुले घेऊन …